भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने केले खळबळजनक आरोप
भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने केले खळबळजनक आरोप , 2011 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना फिक्स होता असे खळबळजनक आरोप, श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे श्रीलंकेत आणि क्रिकेट विश्वास एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणतात माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे "त्यावेळी क्रीडामंत्री मी होतो, मला पूर्ण खात्री आहे की तो सामना फिक्स केला गेला होता. अंतिम सामना श्रीलंका जिंकू शकत होती पण सामनाच फिक्स होता यामागे काही विशिष्ट लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली ". श्रीलंका सरकार करत आहे गांभीर्याने विचार या अगोदर असेच काहीसे आरोप श्रीलंकेच्या माजी वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारानेही केले आहे त्यात माजी क्रीडामंत्रीही बोलल्यामुळे हे प्रकरण आहे मोठ झाल आहे. मात्र हे प्रकरण खूपच गंभीर असल्यामुळे श्रीलंका सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत. आणि दोन आठवड्यात या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगि...